आपला जिल्हाजालना जिल्हाताज्या घडामोडी

शेतकऱ्यांच्या शेतरस्त्यांचा प्रश्न पावसाळ्यापूर्वी मार्गी लावा; महेंद्र बेराड यांचे नायब तहसीलदारांना निवेदन

By देवानंद बोर्डे

शेतकऱ्यांच्या शेतरस्त्यांचा प्रश्न पावसाळ्यापूर्वी मार्गी लावा; महेंद्र बेराड यांचे नायब तहसीलदारांना निवेदन

पारध/पिंपळगाव रेणुकाई: येथील महसूल समाधान शिबिराच्या औचित्याने सामाजिक कार्यकर्ते महेंद्र संपत बेराड यांनी भोकरदनच्या नायब तहसीलदारांची भेट घेऊन परिसरातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न मांडला. पारध आणि पिंपळगाव रेणुकाई सर्कल मधील ८ गावांतील शेतकऱ्यांना शेतरस्ते नसल्याने पावसाळ्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो, याकडे त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.

​या भागात भाजीपाला आणि दूध उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते, मात्र रस्त्यांच्या अभावामुळे माल बाजारात नेणे कठीण होते. प्रशासनाने पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे पांदण रस्ते मोकळे करून द्यावेत, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

D9 News मराठी

सूचना - (D9 news चा अर्थ म्हणजेच = दीप्ती न्यूज (Deepti News): "दीप्ती" म्हणजे प्रकाश, जो ज्ञानाचा आणि सत्याचा प्रकाश पसरवतो.) D9 news marathi च्या बातमी किंवा जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. आम्ही MDMA चे सभासद असून माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत (मध्यस्थ मार्गदर्शन तत्वे आणि डिजिटल माध्यमे) नियम 2021 चे पालन करतो. या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर, बातमी, लेख, व्हिडीओ, इ. बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास d9newscomplaint@gmail.com वर संपर्क करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??