आपला जिल्हाजालना जिल्हामहत्वाचे

पुराच्या पाण्यात अडकलेल्या 14 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले

By तेजराव दांडगे

पुराच्या पाण्यात अडकलेल्या 14 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले

जालना, दि. 22 – जालना जिल्ह्यात 22 सप्टेंबर 2025 रोजी मध्यरात्री झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे विरेगाव येथील 14 नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते. त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले.

आमदार अर्जुनराव खोतकर आणि जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांनी घटनास्थळी त्वरित भेट दिली. त्यांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली अग्निशमन दलाच्या जवानांनी बचावकार्य सुरू केले.

 

अग्निशमन दलाच्या पथकाने तात्काळ बचावकार्य करत पुरात अडकलेल्या सर्व 14 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे आणि बचाव पथकाच्या प्रयत्नांमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि सर्व नागरिकांना सुरक्षित ठेवण्यात यश आले.

D9 News मराठी

सूचना - (D9 news चा अर्थ म्हणजेच = दीप्ती न्यूज (Deepti News): "दीप्ती" म्हणजे प्रकाश, जो ज्ञानाचा आणि सत्याचा प्रकाश पसरवतो.) D9 news marathi च्या बातमी किंवा जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. आम्ही MDMA चे सभासद असून माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत (मध्यस्थ मार्गदर्शन तत्वे आणि डिजिटल माध्यमे) नियम 2021 चे पालन करतो. या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर, बातमी, लेख, व्हिडीओ, इ. बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास d9newscomplaint@gmail.com वर संपर्क करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??